Maharashtra Police Recruitment 2014 - ,Current Affairs Important Notes

·    Maharashtra Police Recruitment 2014 - Current Affairs Important Notes.

      Maharashtra Police Bharti related current affairs important notes are given below.
      please check below notes for your study.  

      राज्यपाल हे वैधानीक विकास मंडळाचे घटनात्मक प्रमुख असतात.
·         दिल्ली येथील ३३व्या स्कॉच (Skoch) शिखर परिषदेत १८ परितोषिक मिळवून म्हहाराष्ट्राने विक्रम केला. या पुरस्कारामध्ये ‘सर्वाधिक परितोषक मिळवणारे राज्य’ या पुरस्काराचाही संमावेश आहे.
·         राज्य रहिवासी माहिती केंद्र (SRDH) सुरु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.
·         क्लाउड यंत्रणेचा वापर करण्यासाठी केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.
·         राज्यात आता १० लाखांच्या वरील सर्व निवारा ई- टेंडरिंग प्रणालीद्वारे स्वीकारल्या जातील.
·         ’संग्राम’ हि कार्य प्रणाली राज्याच्या ग्रामविकास विभागले राबविली.
·         महान्युजने महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संकेत स्थळाचा पुरस्कार मिळवला.
·         ई-प्रशासन परिणामकारकपणे राबविण्यासाठी केंद्राने नेमलेली समिती-नंदन निलकेणी.
·         राज्य शासनाने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षकांना संगणक देण्याचा निर्णय घेतला.

·         राज्य शासनाच्या सर्व विभागांना आपल्या अंदाज पत्रकाच्या, 0.5% रकम ई प्रशासनासाठी आरक्षित करण्याची मुभा देण्यात आली आहे
·         राज्य शासनाने ग्रामपंचायतिमध्ये ई- बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
·         ‘बीम्स’ – खर्चावर नियत्रण आणण्यासाठी वापरलेली संगणकीय प्रणाली.
·         सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ई- ऑफिस प्रणालीला ‘बेस्ट ग्रीन आयटी इनीशीएटीण अंतर्गत गौरविण्यात आले आहे.
·         मुबई येथील स्टेट देटा सेंटरला ‘ई –इंडिया अवार्ड २०१३ ‘मध्ये सर्वोत्तम इ प्रशासनाच्या प्रयत्नासाठी ‘ज्युरी च्वाईस अवार्ड’ प्राप्त झाला आहे.
·         माहिती तंत्रज्ञान संचालनायाची स्थापना १९९८ साली करण्यात आली.
·         खाजगी संस्थाच्या सहकार्याने २००१ मध्ये अप्लिकेशन सगणक प्रणाली विकासास सुरवात झाली. प्रकल्पाची अमलबजावणी करण्यासाठी आयआयटी मुंबईचे डॉ. पाठक यांच्या अध्येक्षतेखाली तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली.
·         ४० लाख रुपयापेक्षा (आता ६० लाख ) अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या प्रत्येक विक्रेत्याला ई- ७०४ म्हणजे लेखा अहवाल भरावा लागतो.
·         भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने प्रथम क्रमाकाच्या एम्प्लॉयमेंट इन वाटर सप्लाय and वेस्ट water  सेकृट’ या पुरस्काराने पिंपरी- चिचवड महापलिकेलागौरविण्यात आले.
·         पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरवासीयांच्या मदतीसाठी ‘सारथी’ (System of Assisting Residents and Tourists through helpline information नावाची helpline सुरु केली आहे.
·         मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळास २०१३ मध्ये माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून आयोजित स्पर्धेमध्ये ...... पदक मिळाले आहे.
·         आजपर्यंत समर्थ रामदासांचे ‘दासबोध’  यशवंतराव चव्हाणांचे ‘कृष्णाकाठ’ कवी कुसुमाग्रज व ‘प्रवासी पक्षी’ व ‘रसयात्रा’ व करंदीकरांचे ‘आदिमिया’ वसंताहिता’ या साहित्याची श्राव्य पुस्तके तयार करून मी राज्य मराठी विकास   संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
·         ”इ-जिल्हा हा भारत सरकारच्या इलेकार्निक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखत्या रीतील राष्ट्रीय इ-प्रशासन योजने अंतर्गत (NGGP) मोहीम प्रकारचा प्रकल्प (MMP) आहे.
·         ‘take saturdy  या कार्यक्रमातर्गत दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी विविध आयटी व सेवा कंपन्या त्यांचे अद्ययावत तंत्रज्ञान व उत्पादने सरकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यासमोर सादर करतात.
·         राज्यात आजमितीस २०२ सहकारी तर ६६ खाजगी साखर कारखाने आहेत.
·         ई-ताल हे केंद्रीय व राज्य पातळीवर ई प्रशासन प्रकल्पामधील ई- व्यवहारांच्या प्रकल्पाची साख्यीकीचे प्रसारण करणारे संकेतस्थळ आहे.
·         सरकारी अनुदान मिळणाऱ्या संस्थामध्ये जून २०१२ पासून क्षवार्य प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झाली.
·         डॉ. सी. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र उस (खरेदी आणि पुरवठा) विधेयक २०१३ तयार करण्यात आले असून ते विधिमंडळात सादर केले जाईल. या प्रस्तावित कायद्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली. उस नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात येईल.
·         राजीव गांधी पंचायत सराक्तीकरण अभियान या योजेनेचा एकंदरीत आराखडा रु.११०१.७१ कोटी ( केंद्राहीस्सा ७५ व राज्य २५%)
·         भारतीय राज्य घटनेतील ७३व्या घटनादुरुस्ती अन्वये पंचायती राज व्यवस्थेला विशेष महत्व व अधिकार देण्यात आले आहेत.
·         भारतीय संविधानाच्या २४४व्या कलमानुसार देशातील सर्व पारंपारिक अनुसूचित जाती व जमातीच्या सस्कृती कला व भूप्रदेशाचे जतन करणे भारत सरकारचे तसेच सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे.
·         घटनेच्या ३३५ कलमात अशी अट आहेकि, प्रशासकीय सेवा व पदावर नियुक्ती करताना कार्यक्षमता राखली जाईल यानुसारच अनुसूचित जाती व जमांतींच्या आरक्षण हक्काचा विचार तेव्हाच केला जाऊ शकेल.
·         छोटा नागपूर वहिवाट कायदा १९०८ आणि सयाल परगणा वहिवाट कायदा १९४० या सारखे कायदे ब्रिटीश सत्ताकालापासून कायदे ब्रिटीश सत्ताकापासून अस्तित्वात आहेत
·         बिगर आदिवासीच्या हिताला स्थान देण्याचा प्रयत्न म्हणून आंध्रप्रदेश जमीन हस्तांतरण नियमण कायदा १९५९ (निवडक क्षेत्रे) मध्ये १९७० साली सुधारणा करण्यात आली केरळ अनुसूचित जमाती (जमीन ह्स्तातरण नियमन व हस्तांतरीत जमीन पुन्हा सोपवणे) कायदा १९७५ हा बिगर आदिवासींना दिलेल्या सवलतींना मूर्त स्वरूप देण्यासाठी (वर्मा १९९० राव १९९६.बिजोय१९९९)२४४ करण्यात आला. सघटनेच्या १९(५) कलमामध्ये सांस्कृतिक अथवा भाक्षक अल्पसंख्याक यांना आपली संस्कृती आणि भाषा यांचे जतन करण्याचा अधिकार आहे.
·         हवामान बदला संदर्भात स्वतंत्र खाते असलेले गुजरात हे एकमेव राज्य आहे.
·         सौर जैविक वस्तुमानावर आधारित शीतगृह तंत्रज्ञान (नवी दिल्लीतील ‘टेरी’ ने आराखडा तयार केलेले) यशस्वी ठरले असून फिजी या देशाने ते स्वीकारले आहे.
·         राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अध्यदिश ५जुलै २०१३ रोजी जाहीर करण्यात आला.
·         राष्ट्रीय खाद्यसुरक्षा अध्यदिश ५जुलै २०१३ रोजी जाहीर करण्यात आला.
·         अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत येणाऱ्या सुमारे २ कोटी ४३लाख गरीबातील गरीब कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे प्रतिमहा प्रतिकुटुंब ३५ किलो धान्य मिळण्याचा कायेदेशीर हक्क प्राप्त होणार आहे.
·         आदिवासी जमातींच्या सर्वाधिक संख्येत कर्नाटकाचा दुसरा (४९) क्रमांक आहे
·         एकूण ६४ आदिवासी जमाती आढळणारे ओरिसा राज्य प्रथमस्थानी आहे. कर्नाटकात –नाईकदा, मारती,जेनु, कुरुबा आणि कुर्गी (कोडवरू) तामिळनाडूत – मल्याळी, इकला, कटूनायकान, करुमण कोंडरेड्डी आंध्रप्रदेश – सुगली, कोथा येनाउई येरुकुला आणिगोंड केरळ- पनियान आणि कुरीच्छन या प्रमुख आदिवासी जमाती आहेत.
·         पर्यावरण आणि वन खात्याने पर्यावरण रक्षण कायदा १९८६ च्या कलमड अन्वये १३ नोव्हे २०१३ रोजी एक अधिसूचना नारी केली असून त्याद्वारे पश्चीम घाट परिसरात प्रकल्प उभारल्यावर बंदी घातली आहे.
·         मानव वश शास्त्रानुसार तसेच स्थानिक परंपरेनुसार जमात म्हणून मान्यता मिळालेल्या सिद्दी आणि हल्लका समाजाला कर्नाटकात २०१३ साली स्थलपरत्वे अनुसूचित जमातीचा अधिकृत दर्जा दिला गेला आहे. (कर्नाटकातील केवळ उत्तर कन्नड जिल्ह्यातच या समूहांला अनुसूचित जमातीचा दर्जा दिला आहे.)
·         इनूईट ( एस्किमो) लोक ग्रीनलंड, संयुक्त सं स्थाने (अलास्का) कानडा आणि रशिया इतक्या देशांच्या अधिकार कक्षेत येतात.
·         आफ्रिकेतील ‘फुलांनी’जमातीचे लोक आठ देशात विखुरले आहेत.
·         ‘मिझो व लुयाई’ जमातीचे लोक भारत व म्यानमार या दोन देशात आढळतात.
·         एस्कीमो लोक करीबू या प्राण्याच्या कातडीचा डोक्यापासून पायापर्यंत झगा  तयार करतात. यास ‘निमियाक’ असे म्हणतात.
·         उन्हाळ्यात एस्कीमो कातडीपासून बनवलेल्या ‘प्युपिक’ तर हिवाळ्यात बर्फापासून बनलेल्या ‘इग्लू’ या घरात राहतात.
·         एस्कीमो शिकारीसाठी ‘हर्फन’ किंवा बर्चीचा वापर करतात.
·         बुरुमेन ‘जमातीतील स्त्रियांच्या वस्त्राला ‘करोस’ म्हणतात.
·         ‘मसाई’लोकांच्या घरांना क्राल असे म्हटले जाते.
·         ’इनगाय’ नावाच्या इखराला मसाई लोक दैवत मानतात.
·         भारतातील जाती पद्धती (caste system) हे बंद स्तरिकरणाचे उत्तम उदाहरण आहे.
·         ‘क्रूस’ ख्रिश्चन धर्माचे पवित्र चिन्ह मानतात.
·         एकून मुस्लिम लोकसंखेच्या ९०%लोक ‘सुन्नी’आहेत.’शिया’ लोक्प्रमुख्याने इराणमध्ये आढळतात.
·         बौद्ध धर्मामध्ये ‘हीनयान’ व महायान’हे प्रमुख दोन पंथ आहेत.
·         भौतिक पर्यावरण अनुकूल असेल तरच संस्कृतीचा उद्य होतो.
·         भारतात सामाजिक कार्याचे पहिले विद्यालय १९३६मध्ये मंबईत सुरु झाले. या विद्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांना वैधानीक पद्धतीने समाजसेवेचे प्रशिक्षण दिले जात होते.
·         युरोपियन देशांनी १९५७मध्ये युरोपियन सामायिक बाजारपेठ (E.E.C) स्थापन करून अर्थव्येवस्थेची घडी बसविण्याचा प्रयत्न केला तसेच जानेवारी २००२ पासून युरोपमधील बारा देशांनी ‘युरो’ या एकाच चलनाचा स्वीकार केला.
·         संस्थाने व कानडा या दोन देशांना ‘अंग्लो अमेरिका म्हणतात.
·         Makindrane आपल्या ह्दयभूमि भोवती असलेल्या आशया, युरोप व आफ्रिका म्हणजे युरो आफ्रेशिया’ या खंडास ‘जगव्दिप’ असे नाव दिले होते.
·         स्थलांतरीत  शेतीला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेग;या नावाने ओळखले जात. श्रीलंका-चेन्ना,आफ्रिका-मिल्पा,ब्राझील-शेका,इंडोनेशिया-लडांग’फिलिपाईन्स –केन गिन म्यानमार-टांग्या तर भारतात आसामध्ये –झूम केरळ-पोनम,ओरिसा-पाडू मध्यप्रदेश –बेवाट –महाराष्ट्र-कुमटी
·         द्लांबर- द्लांबरात उंचीनुसार तापमानात वाढ होत जाते. द्लांबराचे उपस्थर ‘अ’थर –या थरातून ‘दीर्घ लहरी’ प्रवर्तित होतात. हा थर फक्त दिवसाच अस्तित्वात असतो. ‘इ’ थर- या थरातून ‘मध्यम रेडीओ लहरी’ प्रवर्तित होतात. हा थर रात्री नाहीसा होतो. या थरात ‘arora’ नावाचा धुर्वीय प्रकाश चमत्कार पहावयास मिळतो. ‘ एफ’थर – या थरातून ‘लघू रेडीओ लहरी’ परावर्तीत होतात. नमोवाणी केंद्रातून निघालेल्या ध्वनिलहरी Aplatn थरातून परावर्तीत होतात. त्यामुळे आकाशवाणी केंद्रातून प्रक्षेतपीत होणारे कार्यक्रम आपणास ऐकू येतात.बाह्यावरण_ या थरातून हायड्रोजन व हेलीयेम यांचे रेणू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त होऊन अवकाशात विलीन होतात.
·         नायट्रोजन ऑक्सिजनची तीव्रता कमी करतो व सजीवांच्या वाढीस असलेली आवश्यक संयुगे तयार करतो.
·         कोरड्या हवेचे वजन लावायुक्त हवेपेक्षा जास्त असते.
·         भारतातील नागरी वस्त्यांचा चढता क्रम- १. नगर ग्राम २. नगर  ३. शहर ४. महानगर ५. संकलीत नगर ६. प्रमहानगर नागरी वस्तीचे आकृतिबंध :-
१)      समकेंद्री वर्तुळे सिद्धांत :- ई डब्ल्यू. बर्नीस.
२)      वर्तुळ विभाग सिद्धांत :- होमर हाइट
३)      बहुकेंद्र सिद्धांत- ‘ Haris व “उल्मन”
·         युनेस्कोच्या वतीने इ. स. १९५१ मध्ये प्यरीस येथे मानवशातज्ञ व जननशात्रज्ञ यांची परिषद बहरली होती.
·         मानवाची सरासरी उंची १६७ सेंमी मानली जाते.
·         लेप्चा, खाशी, तिबेटी, मूर्ती या जमातीचे लोक मंगोलाइड द्रविडीयन या वंशाचे आहेत.
·         हर्बट रिराले यांचे वांशिक वर्गीकरण शारीरिक लक्षणावर आधारित नसुन भाषेवर आधारित आहे.
·         प्रकाशाचा वेग दर सेकंदाला सुमारे ३लाख किलोमीटर इतका असतो.
·         प्रकाश किरण एका वर्षात सुमारे ९, ४६०८० कोटी किलोमीटर इतका असतो. या अंतराला प्रकाश वर्ष म्हणतात.
·         पृथ्वीपासून सूर्य सुमारे १५०० लाख किलोमीटर आहे.
·         चंद्र व पृथ्वी यातील सरासरी अंतर ३८४४००किलोमिटर आहे.
·         सूर्य ते पृथ्वी हे अंतर ८.३ प्रकाश मिनिटे आहे.
·         पृथ्वी ते चंद्र हे अंतर १.२८ प्रकाश सेकंद आहे.
·         पृथ्वी प्रमाणेच चंद्रालाही अक्षीय व कक्षीय गती आहेत.
·         चंद्राची अक्षीय गती पृथ्वीच्या मानाने खूप मंद आहे.
·         चंद्राला स्वत: भोवती फिरण्यासाठी २७ १\२ दिवस लागतात.
·         चंद्राची अक्षीय व कक्षीय गती सारखी असल्यामुळे पृथ्वीवरून त्याची विशिष्ट बाजुच सतत दिसत राहते व उरलेला भाग कधीच दिसत नाही.
·         चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पुर्ण करण्यास २९ १/२  दिवस लागतात.
·         चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असण्याच्या स्थितीस उपभू स्थीती तर जास्तीत जास्त दूर असण्याच्या स्थितीस अपभू स्थीती म्हणतात.
·         चंद्राच्या रोज बदलत जाणाऱ्या प्रकाशित भागाच्या आकारास चंद्रकला म्हणतात.
·         पृथ्वीचा सूर्याभवतीचा प्रदक्षिणा मार्ग व चंद्राचा पृथ्वीभवतीचा प्रदक्षिणा मार्ग एकाच पातळीत नसतात त्यांच्यात सुमारे ५ अंशाचा कोण असतो.
·         पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते. तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. ज्या वेळी सूर्यबिंब अशत: दिसते. त्या वेळच्या स्थितीस खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात.
·         जमिनीने पूर्णतः किंवा अशत: वेढलेल्या खाऱ्या पाण्याच्या जलभागास सागर किंवा समुद्र असे म्हणतात.
·         किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर म्हणतात.
·         दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागास सामुद्रधुनी म्हणतात.
·         मलाक्काची सामुद्रधुनी अंदमान समुद्र आणि हिंदी महासागराच्या भागांना जोडते या सामुद्रधुनीच्या एका बाजूस मलेशिया तर दुसऱ्या बाजूस इंडोनेशियाचा भूभाग आहे.
·         पंचमहासरोवरे उत्तर अमेरिका खंडात आहे.
·         गुजरातमधील अलंग हे बंदर जुन्या जहाजांचे भंगार व भाग सुटे करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
·         पृथ्वीचा धुर्वीय भाग व समुद्रसपाटीपासून ४००० मी पेक्षा उंच असलेला पर्वतीय भाग हिमाच्छादित आहे.
·         अंतराष्ट्रीय जलविज्ञान संघटनेने २००० साली पाचव्या महासागरास मान्यता दिली आहे. त्याला दक्षिण महासागर असे नाव दिले. याचे क्षेत्र सुमारे २कोटी चौकिमी आहे. ज ‘दक्षिण sadwich गर्ता’ हि या महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे.जगातील सर्वात लांब व सर्व रेखावृत्तीय भागातून जाणारा अंठार्तिका सागरी प्रवाह या महासागरात आहे.
·         सागर तळावर उंच पर्वत, पठारे मैदान, डोह व गर्ता इ. सागरी भूरूपे आहेत.
·         किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडालेल्या भूखंडाचा भाग भाग म्हणजे भूखंड मंच होय. खोली – १८०ते २००मीटर.
·         भूखंड मंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो त्यास खंडांन्त उतार म्हणतात. खोली – १८० ते ३६०० मीटर.
·         सागरतळाच्या सपाट व सखल भागला सागरी मैदान म्हणतात.
·         pasifik महासागरातील मरियाना गर्ता हे जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली ११०३४ मीटर आहे.
·         लहान-मोठ्या आकाराचे दगड गोठे जाडीभरडी वाळू, मातीचे सुक्ष्मकण इ. साहित्य नद्या, हिमनद्या, इ. मार्फत खंडावरुन वाहून आणले जातात.व त्यांचे संचयन भूखंडमंचावर होते. अश्या पदार्थांना सागरी अवसाद म्हणतात.
·         सागरी प्राण्यांचे व वनस्पतींच्या अवशेषाचे प्रमाण साधारणतः  ३०% असते.या मृदू चिखलाससागरी निक्षेप म्हणतात.
·         कार्बोनेट क्षार प्राण्यांनी व सिलिका वनस्पतीनी शोषून घेतल्यामुळे सागरजलमध्ये क्लोराईड, सलफेट इ. क्षार अधिक प्रमाणात असतात.
·         महासागराच्या १००० वजनी भाग भाग पाण्यातील क्षाराच्या प्रमाणास सागरजलाची क्षारता म्हणतात.
·         सागरजलाची सरासरी क्षारता दर हजारी ३५ असते.
·         मृत समुद्राची क्षारता सर्वात जास्त असून ती ३३२% आहे.
·         सागरपृष्ठभागाच्या तापमानात मुख्यत: अक्षांनुसार फरक पडतो.
·         लाटामुळे सागराचे पाणी वरखाली व किंचित मागेपुढे होते.
·         त्सुनामी लाटा ३० मीटर पेक्षाही अधिक उंचीच्या असू शकतात.
·         एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते.तर या दोन रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या दोन रेखावृत्तावर ओहोटी असते.
·         दिशा, वेग आणि सातत्य हि सागरी प्रवाहाची प्रमुख वैशिट्ये आहेत.
·         सागरी प्रवाहाचा वेग अतिशय मंद असून तो साधरांणत: दर ताशी २ते१० कीमी असतो.
·         ज्यू फाउंड land बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लाब्राडोर खंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे दाट धुके निर्माण होतात.
·         शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली जाते.
·         पूर्वेकडील सिनाई व्दिपक्पामुळे आफ्रिका व आशिया हि खंडे जोडली गेली आहेत.
·         सहारा वाळवंटात  अह्ग्गर व तीबेस्ती हे ज्लामुखी पर्वत आहेत.
·         व्हीकोरीया हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे.
·         किलीमांजारो शिखराची उंची ५८९५ असून ते आफ्रीका व आशिया हि खंडातील सर्वोच्च शिखर आहे. हे शिखर विषुववृत्तावर असूनही त्याच्या उंचीमुळे नेहमी

s b Jadhavar

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post